Wednesday, 26 November 2014

भावपूर्ण श्रद्धांजली..

समुद्रमार्गे येऊन त्यांनी
केला होता घातपात,
सरसावले मग वीरपुत्र
पुढे करण्यास दोन हात.
कुठे रक्ताचे पाट तर
कुठे गोळ्यांची बरसात,
तरीही मागे न फिरले
ते शूरवीर वाघ.
दिल मायभूमिसाठी बलिदान,
म्हणूनच आजही दिमाखात उभा
आहे मुंबईतला ताज…
26.11.2008 रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व विरपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली..


RAVI KADAM 9730527308

No comments:

Post a Comment